HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
‘या’ परिसरातील नागरिकांना संध्याकाळपर्यंत स्थलांतरित होण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना

रोहन भिऊंगडे / माझा महाराष्ट्र प्रतिनिधी : 

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी  कोल्हापूर शहर आणि ग्रामीण वासियांसाठी एक महत्त्वाचे आवाहन केले आहे.

2019 आणि 2021 च्या पुरात राजाराम बॅरेजजवळ 52 फूटांवर पाणी आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील नागरिकांनी आज 25 जुलैच्या संध्याकाळपर्यंत स्थलांतरित होण्यासाठी तयार रहावे आणि प्रशासनाकडून सूचना मिळताच नियुक्त केलेल्या मदत शिबिरांसाठी / निवारागृहासाठी आपली घरे सोडावीत असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.