HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

"खोके सरकारचे शेवटचे अधिवेशन":उद्धव ठाकरेंची खोचक टीका

"खोके सरकारचे शेवटचे अधिवेशन":उद्धव ठाकरेंची खोचक टीका

मुंबई (प्रतिनिधी) : उध्दव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेच्या पाठिशी उभे राहतील याची मला खात्री आहे. पदवीधर मतदारसंघातील आमचे उमेदवार अनिल परब यांचा विजय आता उघड आहे.

"तसेच, उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाबाबत ते म्हणाले, "महायुतीच्या खोके सरकारचे हे निरोपाचे अधिवेशन आहे." या विधानाने त्यांनी सरकारच्या कारभारावर आणि त्यांच्या धोरणांवर असंतोष व्यक्त केला. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, "उद्या माध्यमांशी बोलताना राजकीय विषयाबाबत भूमिका मांडेन."उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेने राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे आणि आगामी अधिवेशनात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.